२६ जानेवारीला घोषणा होण्याची शक्यता
राज्याचा व्याप वाढत चालला आहे. अनेक जिल्हे भौगोलिकदृष्ट्या प्रचंड मोठे आहेत. अशा परिस्थितीत प्रशासकीय कारणास्तव 21 नवीन जिल्हे New District In Maharashtra निर्माण होणार असल्याची सर्वत्र चर्चा आहे. महाराष्ट्रातील नवीन जिल्ह्यांची यादी येत्या 26 जानेवारीला घोषणा होण्याची दाट शक्यता आहे,राज्यातील 35 जिल्ह्यां पैकी अनेक जिल्ह्यांचे विभाजन होऊन 21 नवीन जिल्ह्यांची निर्मिती प्रस्तावित आहे.
संभाव्य यादी New District In Maharashtra
नवीन जिल्ह्यांची यादी व मूळ जिल्ह्यांपासून विभाजन होऊन नवीन जिल्हा आणि मूळ जिल्हयाची माहिती.
मूळ जिल्हा नवीन जिल्हा
जळगाव -भुसावळ
लातूर – उदगीर
बीड – अंबेजोगाई
नाशिक -मालेगाव,
नाशिक – कळवण
नांदेड – किनवट
ठाणे – मीरा-भाईंदर
ठाणे – कल्याण
सांगली- मानदेश
बुलडाणा- खामगाव,
पुणे-बारामती
यवतमाळ-पुसद
पा लघर-जव्हार
अमरावती-अचलपूर
भंडारा-साकोली
रत्नागि री-मंडणगड
रायगड-महाड
अहमदनगर- शिर्डी
गडचिरोली-अहेरी
असे नवीन जिल्हे होणार आहेत अशा आशयाचा मेसेज समाजमाध्यमांवर फिरत आहेत.
महत्त्वाचे मुद्दे:
प्रस्तावाचा उगम: 2018 मध्ये मुख्य सचिवांच्या समितीने 21 नवीन जिल्हे New District In Maharashtra व 49 नवीन तालुके तयार करण्याचा प्रस्ताव मांडला होता.
उदगीर जिल्हा: लातूर व नांदेड जिल्ह्यांच्या विभाजनातून उदगीर जिल्ह्याची निर्मिती झाली असून,तो 26 जानेवारी 2025 पासून अस्तित्वात येईल.
शासकीय स्तरावर हालचाली
शासकीय स्तरावर जिल्ह्यांची निर्मिती New District In Maharashtra आणि पुनर्रचनेच्या प्रक्रियेतील काही महत्त्वाच्या हलचाली खालीलप्रमाणे आहेत
कायदेशीर प्रक्रिया: जिल्हे निर्माण करण्यासाठी शासकीय कायदे आणि नियमांचे पालन करणे आवश्यक असते. राज्य सरकार या निर्णयाला कायदेशीर रूप देण्यासाठी आवश्यक कायदे आणि नियम बनवते. New District In Maharashtra जिल्ह्यांच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या अधिकार आणि संमतीसाठी राज्य सरकार विविध विभागांशी सहकार्य करते.
सर्वेक्षण आणि अभ्यास: जिल्ह्यांच्या निर्मितीसाठी शासकीय तज्ञ आणि अधिकारी यांची एक विशेष समिती गठित केली जाते. या समितीने प्रत्येक जिल्ह्याचा सर्वेक्षण करून, त्या जिल्ह्यांच्या भौगोलिक, सामाजिक, आर्थिक व प्रशासनिक बाबींचा अभ्यास केला जातो.
जिल्ह्यांच्या सीमा निश्चित करणे: नवीन New District In Maharashtra जिल्ह्यांच्या निर्मितीसाठी काही जिल्ह्यांची सीमा बदलावी लागते. यासाठी शासकीय प्रशासन प्रत्येक जिल्ह्याची लोकसंख्या, भौगोलिक आकार, आर्थिक स्थिती यांचा विचार करतो.
मंत्रिमंडळ मंजुरी: जिल्ह्यांच्या निर्मितीसाठी अंतिम निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला जातो. मंत्रिमंडळाच्या संमतीनंतरच जिल्ह्यांच्या निर्मितीची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू केली जाते.
इतिहास:
महाराष्ट्र निर्मितीच्या वेळी 25 जिल्हे होते,कालांतराने जिल्ह्यांची संख्या वाढत गेली,2014 मध्ये ठाणे जिल्ह्यातून पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली होती.
नवीन जिल्ह्यांमुळे होणारे फायदे.
जिल्ह्यांची निर्मिती New District In Maharashtra हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे जो प्रशासनाच्या कार्यक्षमतेला बळकटी देऊ शकतो. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये लोकसंख्या वाढली आहे, तसेच त्यांची भौगोलिक क्षेत्रं देखील मोठी झाली आहेत. या पार्श्वभूमीवर नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीचा निर्णय घेतला गेला आहे.प्रशासन सुलभ होईल,स्थानिक विकासाला गती मिळेल,
नागरिकांच्या समस्या अधिक जलद सोडवल्या जातील
ही प्रक्रिया पुढील काही वर्षांत महाराष्ट्राच्या विकासात मोलाची ठरणार आहे.
प्रशासनिक कार्यक्षमता: मोठ्या जिल्ह्यांमध्ये New District In Maharashtra प्रशासनाची कामे अधिक कठीण होतात, त्यामुळे नवीन जिल्हे तयार केल्याने प्रशासनाला कार्यक्षमतेने काम करता येईल.
स्थानिक विकास: नवीन जिल्हे तयार केल्यामुळे त्या भागात अधिक विकास होऊ शकतो. स्थानिक पातळीवर संसाधनांचा वापर अधिक प्रभावी होईल.
नागरिकांना सुलभ सेवा: नवीन जिल्हे तयार केल्यामुळे नागरिकांना अधिक जवळच्या प्रशासनिक सेवा मिळू शकतील.
सरकारी बातम्या आणि सरकारी नोकऱ्यांचे UPDATE मिळवण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा.
सादर जिल्हे निर्मितीबाबत समाज माध्यमांवर अनेक अफवा पसरत आहेत. सरकारी बातम्या या सर्व अफवांचं समर्थन करत नाही. महाराष्ट्र शासनाच्या वतीने याविषयी अधिकृत घोषणा होऊ शकते आणि ती घोषणा हि अधिकृत असेल. नवीन जिल्हा निर्माण झाला म्हणजे त्याचा काय फायदा होऊ शकतो याचा या लेखात आढावा घेतला आहे.