सनदी लेखापाल हे शासन आणि उद्योग जगतातील दुवा – राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन – Empowered C A Developed India

सनदी लेखापालांनी भारताच्या ‘बिग – फोर’ कंपनी निर्माण कराव्या Empowered C A Developed India

सनदी लेखापाल अर्थात चार्टर्ड Empowered C A Developed India अकाउंटंट्स हे उद्योग जगत आणि शासन यांच्यातील महत्वाचा दुवा आहेत, त्यांच्यामुळेच शासन हे साशाक्त उद्योगांच्या पायाभरणीकडे अधिक सुलभतेने लक्ष देऊ शकत. मोठे उद्योग व्यवसाय यांच्या समृद्धीत शासन योग्य रित्या भागीदार असते जेव्हा सनदी लेखापाल यांचा समन्वय उत्तम असेल. विकसीत भारताचा पाया म्हणजे सशक्त सनदी लेखापाल आहेत. येथे झालेल्या एका कार्यक्रमात सनदी लेखापाल हे शासन आणि उद्योग जगतातील दुवा असल्याचे प्रतिपादन राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी केले.

संक्षिप्त बातमी

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी मुंबईत सनदी लेखापालांसाठी ‘बिग-फोर’ कंपन्या निर्माण करण्याचे आवाहन केले.
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या लेखा परीक्षण व कर सल्लागार कंपन्या भारतात स्थापन करणे आवश्यक असल्याचे सांगितले.
सत्यम प्रकरणासारख्या चुकांपासून शिकण्याची आणि सुसंस्कृततेची गरज असल्याचे लक्ष वेधले.
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) च्या ३८ व्या क्षेत्रीय परिषदेसाठी राज्यपाल मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते.

–  अंकीत राठी यांनी आयसीएआयच्या पंचायती व महापालिकांमध्ये लेखापाल निर्माण करण्याच्या योजनेची माहिती दिली.
चार महिन्यांचा ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी तयार केला आहे.
पंचायत व पालिका लेखापालांना अंदाजे ४०,००० रुपये वेतन मिळेल.
आयसीएआय आर्थिक साक्षरतेसाठी १२ भारतीय भाषांमधून जनतेला प्रबोधन करणार आहे.

सरकारी बातम्या आणि निवडणुकीविषयीचे UPDATE मिळवण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा.
Empowered C A Developed India

आर्थिक महासत्ता बनविण्यासाठी सातत्यपूर्ण व सर्वसमावेशक विकास आवश्यक

विकसित भारताचे उद्दिष्ट साकारण्यासाठी तसेच भारताला तिसरी मोठी आर्थिक महासत्ता बनविण्यासाठी सातत्यपूर्ण व सर्वसमावेशक विकास आवश्यक आहे. Empowered C A Developed India हे उद्दिष्ट गाठताना जनसामान्यांपेक्षा सनदी लोकपालांना अनेक पटींनी अधिक योगदान द्यावे लागेल असे सांगताना  सनदी लेखापालांनी भारताच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या लेखा परीक्षण व कर सल्लागार कंपन्या निर्माण कराव्या, असे आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी येथे केले.

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया सनदी लेखापालांच्या राष्ट्रीय संस्थेच्या  पश्चिम क्षेत्रीय विभागातर्फे आयोजित ३८ व्या क्षेत्रीय परिषदेचा समारोप शनिवारी (दि. २४) राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटर मुंबई येथे संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.

जागरूकता निर्माण करण्याचे कार्य

सनदी लेखापाल हे शासन आणि उद्योग जगतातील दुवा असून अंबानी, अदाणी यांचेपासून लघु, मध्यम व मोठ्या उद्योगांसह जनसामान्यांना योग्य तो सल्ला देण्याचे कार्य करीत असतात. Empowered C A Developed India कोणतीही कंपनी ‘सत्यम’च्या वाटेने जाऊ नये या करिता काय योग्य आहे काय अयोग्य आहे तसेच पूर्वी झालेल्या चुका कश्या प्रकाराने टाळता येऊ शकतात याबाबत जागरूकता निर्माण करण्याचे कार्य त्यांनी केले पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले.

‘सशक्त सनदी लेखापाल, विकसित भारत’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन केल्याबद्दल इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाचे अभिनंदन करून सनदी लेखापालांनी राष्ट्रनिर्माण कार्यात तसेच समृद्ध भारताच्या निर्मितीत भागीदार व्हावे असे आवाहन राज्यपालांनी केले.

आयसीएआय घडवणार पंचायत व पालिका लेखापाल : अंकीत राठी

आयसीएआय ही संस्था पंचायती व महापालिकांमध्ये आर्थिक शिस्त आणण्याच्या दृष्टीने कार्य करीत असून नियंत्रक आणि महालेखापरीक्षक यांच्या सहकार्याने संस्थेने पंचायत तसेच पालिकांमध्ये लेखापाल निर्माण करणार असल्याची माहिती आयसीएआयचे पश्चिम क्षेत्रीय अध्यक्ष अंकीत राठी यांनी यावेळी दिली. Empowered C A Developed India या दृष्टीने आयसीएआयने   बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ४ महिन्यांचा ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम तयार केला असून प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांची परीक्षा घेऊन त्यांना प्रमाणपत्र दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आयसीएआय संस्था १२ भारतीय भाषांमधून  जनतेचे वित्त व लेखा विषयांवर प्रबोधन करणार

पंचायत व पालिका लेखापालांना अंदाजे चाळीस हजार रुपये वेतन मिळेल असे त्यांनी सांगितले.  अश्या प्रकारे आयसीएआय कौशल्य विकास करून युवकांना रोजगार सक्षम करीत आहे.Empowered C A Developed India देशातील केवळ २७ टक्के लोक आर्थिक दृष्ट्या साक्षर असून आर्थिक साक्षरता वाढविण्यासाठी आयसीएआय संस्था १२ भारतीय भाषांमधून  जनतेचे वित्त व लेखा विषयांवर प्रबोधन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.समारोप सत्राला सनदी लेखापाल रणजीत कुमार अग्रवाल, अध्यक्ष, आयसीएआय, राहुल पारीख,  उपाध्यक्ष,पश्चिम क्षेत्र, गौतम लथ, सचिव तसेच पश्चिम क्षेत्रातील सनदी लेखापाल उपस्थित होते.

या कार्यक्रमाला अनेक तरुण सनदी लेखापाल आणि भावी सनदी लेखापाल यांची उपस्थिती होती. Empowered C A Developed India राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांच्या भाषणाने उपस्थित सनदी लेखापालांमध्ये मोठा उत्साह संचारलेला पाहायला मिळाला. किंबहुना एक महत्वाची प्रेरणा यावेळी राज्यपाल महोदयांच्या भाषणातून उपस्थितांना प्रेरणा मिळाली. सशक्त सनदी लेखापाल सशक्त भारत या ब्रीद वाक्याने या कार्यक्रमात अद्वितीय चेतना दिसून आली.

हेही वाचा >>> https://sarkaribatmya.in/mukhyamantri-ladki-bahin-yojna-important-effects/

फॉलो करा फेसबुक पेज >>>  https://www.facebook.com/profile.php?id=61556645477169

Leave a Comment